अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे. ann news आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे.आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई मध्ये भाज्यांच्या दरावर झाला आहे. मुंबईत काही भाज्यांचे दर हे वाढले आहेत, तर काही भाज्यांचे दर कमी दर कमी झाले आहेत. मुंबईत भाज्यांचे दर वर- खाली असले तरी लसूणचे दर गगनाला भिडले आहेत.मागच्या आठवड्यात लसूण 100 रुपये प्रति किलो होती, आता लसूण 180 ते 200 रुपये किलो झाली आहे. इतर भाज्यांचे दर कितीने वाढले..


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!