अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:-भाजपचे राज्यसभेतील खासदार नरेश बंसल यांनी देशाचे ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’च ठेवण्याची मागणी केली आहे.खासदार बंसल म्हणाले की, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत वर्ष म्हणजे देशाचा अमृत काळ चालू आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम १ मध्ये संशोधन करून देशाचे नाव केवळ ‘भारत’ ठेवण्यात यावे. मागील स्वातंत्र्यादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती देण्याचे म्हटले होते. वसाहतवादाच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी भारतीय मूल्ये आणि विचार यांना लागू करण्याची आवश्यकता आहे.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!